मानाच्या काठ्यांची वाजत गाजत मिरवणूक.मानाच्या लातूर /प्रतिनिधी :ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त मानाच्या झेंड्याच्या काठ्यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली . सिद्धेश्वर यात्रेत मानाच्या झेंड्याच्या काठ्यांची मिरवणूक हे आकर्षण असते. गौरीशंकर मंदिरापासून श्री सिद्धेश्वर मंदिरापर्यंत ही मिरवणूक काढली जाते. परंपरेनुसार गोजमगुंडे परिवाराच्या वतीने मानाच्या काठीचे पूजन झाल्यानंतर या मिरवणुकीस प्रारंभ होतो . यावर्षीही माजी नगराध्यक्ष तथा देवस्थानचे
अध्यक्ष विक्रम तात्या गोजमगुंडे ,विशाल गोजमगुंडे आणि महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या निवासस्थानी विधीयुक्त पूजन करण्यात आले . विक्रम गोजमगुंडे हे देवस्थानचे अध्यक्ष आहेत तर विक्रांत गोजमगुंडे यांना काही महिन्यांपूर्वीच महापौर पदावर काम करण्याची संधी मिळालेली आहे. त्यामुळे देवस्थानचे अध्यक्ष आणि श…
इतिहास पाहून तोंड बंद ठेवावं; वारीस पठाण यांना विश्व हिंदू परिषदेचा इशारा
इतिहास पाहून तोंड बंद ठेवावं; वारीस पठाण यांना विश्व हिंदू परिषदेचा इशारा परिषदेत बालस ए इत्तेहादुल तके आणि भायखळाचे पुणे : वारीस पठाण यांनी केलेले वक्तव्य हे धमकी वजा आहे. त्यांनी भारताचा इतिहास पाहावा आणि तोंड बंद ठेवावं. हिंदूना धमकावल्याच त्याचा चांगला परिणाम होणार नाही, असे सडेतोड उत्तर विश्व …
वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
नागपूर : एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. आता भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील वारिस पठाण यांच्या या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे. या देशात १०० कोटीहून अधिक हिंदू असल्यानेच देशात कुणालाही बोलण्याचा अधिकार आहे, असाही टोला …
हिऱ्यापेक्षा जनता महत्वाची
एक राजा होता. त्याचे सुखी व संपन्न राज्य होते. दुर्दैवाने एकदा त्याच्या राज्यात पाऊसच पडला नाही. त्यामुळे दुष्काळाचे संकट उभे ठाकले. गरिबांचे हाल होऊ लागले. । हिऱ्यापेक्षा जनता महत्वाची । बादशहाने आपला खजिना जनतेसाठी खुला केला. एकेदिवशी तो खजिनाही संपला. आता पुढे काय हा प्रश्न राजासमोर उभा ठाकला. प…
स्वयंसिद्धा महिला मंडळ हा महिलांचा आधारवड - आ.अभिमन्यू पवार
__ लातूर /प्रतिनिधी : सौ स्मिताताई परचुरे या सामान्य कार्यकर्त्यांच्या आधारवड आहेत . प्रसिद्धीपासून दूर राहत त्यांचे कार्य सुरू असते . ताईनी उभारलेले स्वयंसिद्धा महिला मंडळ हा स्त्रियांचा आधारवड बनला असल्याचे मत आ.अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केले . स्वयंसिद्धा महिला मंडळाच्या रजत जयंती वर्षाच्या शुभ…
भिवंडीतील नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडून १० कोटींचा निधी - नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे
आता नाट्यगृहाच्या देखभाल-दरुस्तीवर मोठा खर्च लागणार असून भिवंडी महापालिकेची आर्थिक स्थिती अडचणीची असल्यामुळे महापालिकेला हा खर्च करणे शक्य नसल्याची बाब लक्षात घेऊन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने राज्य सरकारकडून १० कोटींचा निधी मंजूर केला आहे. भिवंडी महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण अष्टिकर य…
महाराष्ट्र एनएसएसच्या १४ विद्यार्थ्यांचा राजपथ पथसंचलनासाठी दिल्लीत सराव
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) १४ आणि गोव्यातील २ असे एकूण १६ विद्यार्थी-विद्यार्थिनी दिल्लीत सराव करीत आहेत. यावर्षी प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या वतीने एनएसएस सराव श…